Maharashtra Havaman Andaj : नवीन हवामान अंदाज आला रे ! ‘या’ तारखे पर्यंत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस
Maharashtra Havaman Andaj : राज्यामध्ये सातत्याने हवामानामध्ये बदल होत आहे. 25 नोव्हेंबर पासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले. शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला. शेतकऱ्यांनी हाताच्या तळफोडा सारखे जपलेले पिके मातीमोल झाले आहे. पुन्हा एकदा चक्रीवादळामुळे राज्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. विदर्भ … Read more