महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सर्वांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे – देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Maharashtra Breaking News : महाराष्ट्रात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारत सरकारच्या अल्टिमेटमनंतर देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज, 27 एप्रिल 2025, हा त्यांच्यासाठी शेवटचा दिवस आहे. भारत सरकारने दिलेले सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत आणि केवळ वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वैध ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, व्यवसाय, पर्यटन, … Read more