राज्यात या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर, यादी तुमचे नाव पहा
Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 2216 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. या पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण … Read more