Crop Insurance : शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसले पाने


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance |खरीप हंगाम सुरू झालेला आहे. यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिलेली आहे. यावर्षी मान्सून वेळेच्या आधी आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गेल्या वर्षी मान्सून उशिरा आगमन व अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे शेतीकांसह चारा प्रश्न पाणी प्रश्न आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. Crop Insurance

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा यादीत नाव पहा

2023 खरीप हंगामामध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई चे पूर्ण रक्कम सुद्धा पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्या तुलनेत पिक विमा कंपन्यांना मात्र सरकारच्या पैशावर मालामाल झाल्याचे चित्र दिसत आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार दोन हजार रुपये यादीत नाव पहा

मागच्या वर्षी पावसाने दांडी मारल्याने चाळीस तालुक्यामध्ये काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते पावसात 21 दिवसांचा खंड पडूनही आणि कंपन्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून पिक विमा भरपाईची 25% रक्कम देण्यास नकार देत होते.

कृषीमंत्र्यांनी आदेश देऊन विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यात आलेली नव्हती पण मागच्या हंगामातील पूर्ण संरक्षण रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही हे वास्तव आहे. नुकसान बर्फाची रक्कम ही तोकडीच असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत आहे.

अशाच माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

कृषी विभागाने 11 जून 2024 रोजी च्या आकडेवारीनुसार पिक विमा कंपन्यांना देण्यात येणारे सरकारकडून एकूण हप्त्याचे 8000 15.39 कोटी रुपये मिळालेले असून निश्चित नुकसान भरपाईची रक्कम ही 4 300 कोटी रुपये एवढी आहे त्यामुळे राज्यातील एकूण विमा कंपन्यांना या 3714 कोटी रुपयांनी नफ्यात आहेत पण अद्यापही या कंपन्याकडे शेतकऱ्यांचे 785.60 कोटी रुपये देणे बाकी आहे.

1 thought on “Crop Insurance : शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसले पाने”

Leave a Comment

error: Content is protected !!