शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 35 हजार रुपये मदत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | राज्यातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्या शेती करावे लागत. अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या काळात मान्सून नंतर अवकाळी पावसाचा व गारपिटीचा मोठा फटका बसला होता. यामध्ये शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडा सारखे जपलेले पीक मातीमोल झाले.

याच नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीचा प्रस्ताव शासनाकडे करण्यात आला आहे. यामध्ये 332 कोटी 96 लाख 96 हजार 288 रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. यासाठी ही मागणी 207 कोटी 92 लाखांची त्यामध्ये आता 125 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अवकाळी पावसाने व गारपिटीच्या फटका बसल्याने जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती धोरणानुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत जीरायतीसाठी साठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये, तसेच बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये, व बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल 36 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाचे आहेत.

यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 332 कोटी 96 लाख 96 हजार 288 रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आलेली आहे. या आधी मात्र शासनाकडे 207 कोटी 92 लक्ष 64 हजार 810 रुपयांची मागणी करण्यात आलेली होती. त्यामध्ये आता 125 कोटी चार लाख 31 हजार पाचशे 578 रुपयांची भर घालण्यात आली आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता .यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. पावसाचा खंड पडल्यामुळे पीक ही कमी आले. त्यानंतर अवकाळी पावसाने आलेले पिके घालवले.

यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडला होता, यांना मदतीची अपेक्षा होती. यावेळी शेतामध्ये कपाशीचे वेचणी सुरू होती. परंतु मजूर मिळत नसल्याने वेचणी ही पूर्ण झाली नव्हती. अचानक आलेला पावसाने हजारो क्विंटल कापसाचे नुकसान केले.

कापूस पिकासह तुरी पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तुर पिक पूर्णपणे झोपले होते. नुकसानग्रस्त क्षेत्रात संयुक्त पंचनामे करण्यात आलेले आहेत.

त्याचा अंतिम अहवाल शासनाकडे दिलेला असून मदतीची मागणी आता करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गांमधून होत आहे. त्यानुसार नुकसानग्रस्तांना मदतीसाठी 260 कोटी 92 लक्ष 64 हजार रुपयांचा निधी शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.

परंतु शासनाने नकाषा बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन देश जारी झालेल्या असल्याने जिल्ह्यातील नुसंगस्थ शेतकऱ्यांना 232 कोटी 96 लाख 96 हजार 288 मदत निधीची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!