महाराष्ट्रात होणार 22 नविन जिल्ह्यांची निर्मिती पाहा कोणते ते नविन जिल्हे:
New district:महाराष्ट्र निर्मितीच्या इतिहासात जर पाहायला गेलं तर कुत्रा आणि महाराष्ट्र के काळी हे दोन राज्य एक होती व कालांतराने या भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषेचा एक प्रदेश म्हणून महाराष्ट्र हे एक वेगळा राज्य निर्माण करण्यात आले व तसेच गुजरात हे एक वेगळे राज्य निर्माण करण्यात आले. गुजराती मुंबई घेण्यासाठी भरपूर आटापिटा केला परंतु मुंबईला त्याला मिळाली नाही. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आला. जेव्हा महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हा अनेक जिल्हे लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय शासकीय कामासाठी नागरिकांना जाणाऱ्या यांचे खूप अडचण होत होती संपूर्ण दिवस दिवस तिथे जाण्यासाठी लागत होता.
मोठ्या जिल्ह्यात मधून नवीन जिल्हा निर्मिती करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली त्यासाठी जवळपास वीस वर्षाचा काळ काळ होती लागला त्यानंतर आत्तापर्यंत राज्यांमध्ये नवीन दहा जिल्ह्यांची भर पडून 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र झाला. असे असले तरी आत्ता पण जिल्ह्याची शेवटच्या गावातून येणारे नागरिकाला एक दिवस पूर्ण खर्च घालावा लागतो तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये जाण्या येण्याचे होते. त्यामुळे आणखी 22 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात येत आहे सध्या राज्यांमध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागरिकांना पूर्ण पूर्ण दिवस जात असल्यामुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती करावी आणि ती करण्यासाठी प्रस्तावना देण्यात आली आहे.
हे नक्की पहा: या 29 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे होणार कर्ज माफ! बघा आपले नाव आहे का यादी मध्ये
महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वी, खानदेश, नाशिक, अहमदनगर सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी अलिबाग आणि बॉम्बे हे 10 जिल्हे होते एक मे 1960 ला दुभाषिक मुंबई राज्याचा विभाजन झाला आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी जातीचे निर्मिती झाली.
व पहिले 26 जिल्हे महाराष्ट्र मध्ये आले त्यामध्ये ठाणे कुलाबा आत्ताचे रायगड रत्नागिरी बृहन्मुंबई नाशिक धुळे सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव नांदेड बुलढाणा अहमदनगर अकोला अमरावती नागपूर धुळे पुणे सांगली सातारा कोल्हापूर वर्धा यवतमाळ जळगाव भंडारा चांदा हे सर्व 26 जिल्हे े नव्या अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात आले.
हे पहा: उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा गोरगरिबांना मिळणार घर
1981 पासून आतापर्यंत आणखीन नव्हे दहा जिल्हे झाले या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग रत्नागिरीतून निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगर मधून जालना धाराशिव मधून लातूर चंद्रपूर मधून गडचिरोली ब्रह्म मुंबई मधून मुंबई उपनगर अकोला मधून वाशिम धुळे मधून नंदुरबार परभणी मधून हिंगोली भंडारा मधून गोंदिया आणि ठाण्यामधून पालघर व असे दहा जिल्हे निर्माण करण्यात आले. व आता आणखी 22 जिल्हे अस्तित्वात करण्यात आले.
तुमची महसुली कामे कोणत्या जिल्ह्यातील आणि तुमचा नवीन कोणता जिल्हा आहे
22 प्रस्तावित जिल्ह्यांची यादी:-
नाशिक मधील मालेगाव. कळवण
पालघर मधलं जव्हार
अहमदनगर मधील शिर्डी संगमनेर श्रीरामपूर
ठाण्यामधून-भाईदर, कल्याण
पुणे मधून शिवनेरी
रायगड मधून महाड
सातारा मधून माणदेश
रत्नागिरी मधून मानगड
बीड मधून अंबाजोगाई
लातूर मधून उदगीर
नांदेड मधून किनवट
जळगाव मधून भुसावळ
बुलढाणा मधून खामगाव अचलपूर
यवतमाळ मधून पुसद
भंडारा मधून साकोली
चंद्रपूर मधून चीपूर
गडचिरोली मधून अहिरे (हे असे 22 जिल्हे आहे.)
📣अशाच नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा