Rain Big Update: ऑगस्ट महिन्याच्या या तारखेच्या अखेरीस पडणार पाऊस; हवामानाचे अंदाज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Big Update: ऑगस्ट महिन्याच्या या तारखेच्या अखेरीस पडणार पाऊस; हवामानाचे अंदाज

Rain Big Update:

Maharashtra weather big update: सध्या राज्यात पावसाने दांडी मारली असे दिसत आहे. ऑगस्टच्या आखिरपणेच राज्यात पाऊस बसणार नसल्याचे चित्र पण दिसत आहे. त्याचमुळे शेतकऱ्यांची चिंता खूप वाढली आहे.

म. टा . विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्य शनिवारी काही ठिकाणी पाऊस पडला. मुंबईमध्ये शेडकाव झालेली मुंबईकर सुखावले. यामुळे माणसाला पुन्हा चालणार मिळाल्याची दिशा निर्माण झाली होती. मात्र कमी दाबाचे पटा आणि संबंधित चक्री वाटते त्या मुळे राज्यात पावसाला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. ऑगस्ट शेवटच्या आठवड्यातही कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडलेले दिसले. मात्र राज्यभरात पाऊस पडण्याची अपेक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अशी शक्यता वर्तवली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वातावरणामुळे राज्यात पावसाला चालना मिळेल अशी हवामान विभागाचे काही अधिकारी सांगत होते. तर काही अधिकारी असे सांगत होते यामुळे मान्सूनला फारसी चालना मिळणार नाही. दोन दिवस तो ठिकाणी एका दुसरी मुसळधार सर विदर्भ वळता उर्वरित राज्यात अनुभवला मिळाली. खिशात राहता मध्यप्रदेश वर सरकी आहे हे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकली असते तर राज्य ला त्याचा फायदा खूप प्रमाणात झाला असता. सोमवारी विदर्भ मध्ये सर्वात जिल्ह्यांमध्ये खुप ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हे पाहा :राज्यातील या रेशन कार्ड धारकला मिळणार फक्त आनंदाचा शिधा: 100 रुपयात मिळणार 250 रुपयाचे सामान

व त्यानंतर विदर्भात वातावरण कोरडे असेल असा अंदाज आहे कोकण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही विभागांमध्ये सोमवार ते गुरुवारी आजच्या दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरीची शक्यता वर्तवली आहे. देशात मान्सून खंडामुळे पावसाची आकडेवारी सरासरी 93 टक्के एवढी झाली आहे उत्तर राज्यातील सरासरी 95 टक्के पर्यंत खाली उतरली आहे. आमच्या उर्वरित दिवसांमध्ये मान्सून खंडामुळे ही आकडेवारी आधी खालील असल्याची खूप मोठी शक्यता आहे.

हे नक्की पहा:PMFBY: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता करता येणार या तारखेपर्यंत पिक विमा योजनेसाठी नोंदणी

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन महिन्याच्या पुढे अंदाज वर्तवताना भारतीय हवामान विभागाने या दोन महिन्यांमध्ये पावसाची सरासरी गाठली जाईल असे सांगितले होते. ऑगस्टमध्ये सरासरी होऊन खूप कमी पाऊस असल्याने सप्टेंबर मध्ये याची उणीव भरून काढण्याची शक्यता वर्तुण्यात येत आहे. मात्र याची व्याप्ती वाढवण्यासाठी सप्टेंबरची वाट पाहायला लागेलच असा अंदाज आहे.

एल निनो चा प्रभाव वाढतोय

सत्याच्या निनो चा प्रभाव खूप वाढत आहे. आत्तापर्यंत संध्याची तापमान वाढत होती मात्र आता वातावरणात हवा आहे तापू लागली परिणामी ढग निर्मिती पाऊस यावरही खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार आहे. व त्याचवेळी आयओडी इंडियन मोशन रायफल सकारात्मक होत आहे याचा भारतीय पावसाळा फायदा होऊ शकतो त्यामुळे आता येत्या काळात या दोन्ही घटनेचा पाऊस वर कसा परिणाम होईल हे पाहणे गरजेचे आहे. यावर अधिक लक्ष असेल असे वसईकर यांनी सांगितले आताच्या शेताचा राज्यासाठी फायदा झाला नसला तरी आता सप्टेंबर मध्ये स्थितीचा राज्यावर आणि देशावरही कसा परिणाम होतो याकडे लक्ष लागून आहे.

📢अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा📢

Leave a Comment

error: Content is protected !!